आंदोलनाचे हत्यार उपसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश
शिक्षक, तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसणाऱ्या विस्तार अधिकारी परमेश्वर गोणारे व नांदेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी के. पी. सोने यांच्या गरकारभाराची चौकशी करण्याचे आदेश...
View Articleमनरेगातील ५६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एकाच गावात कागदोपत्री कोटय़वधी खर्च झाल्याच्या तक्रारी वाढल्या. या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी कंत्राटी पद्धतीवर मागील दोन वर्षांपासून...
View Articleमशिदीसाठी ‘विठ्ठला’चा हातभार
मतांच्या राजकारणासाठी समाजात दुहीचे बीज पेरणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे कार्य उमरगा तालुक्यातील जकेकूर गावात मशिदीच्या बांधकामाच्या रूपाने उभे राहिले आहे. विशेष म्हणजे या मशिदीच्या...
View Articleशिवसेनेत खासदार खैरे एकाकी!
आयुक्तांवर अविश्वास ठराव संमत झाल्याने रामदास कदम यांची सरशी शिवसेनेत खासदार चंद्रकांत खैरे आता एकाकी पडल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या आयुक्तांवर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने खैरेंची अवस्था हतबल...
View Article‘घोषणांचा नुसता पाऊस, प्रत्यक्षात काहीच नाही’,हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा
कन्नड विधानसभेचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भाजप सरकारवर टीकांचा भडीमार करत आपला राजीनामा ई-मेलने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला आहे. देशात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर अच्छे दिन...
View Articleजालना शहर मोठय़ा खेडय़ासारखे’
स्वतंत्र जिल्हा निर्मितीस ३५ वर्षे होत असली, तरी नागरी सुविधांअभावी जालना शहर अजूनही एखाद्या मोठय़ा खेडेगावासारखे आहे, अशी खंत मराठवाडा जनता विकास परिषदेच्या जालना जिल्हा शाखेने व्यक्त केली. भाजप...
View Articleहिंगोली जिल्हा परिषदेतील १७ विभागप्रमुखांना नोटिसा
मासिक प्रवास दैनंदिनी उशिराने सादर केल्यावरून जिल्हा परिषदेतील १७ विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. यात काही तत्कालीन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. जि. प.मधील विविध विभागप्रमुखांनी...
View Article‘मराठवाडय़ात क्रीडा संस्कृती रुजत नाही’
राज्य सरकारने आपणास २०१३-१४ साठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. माझ्यासाठी ही बाब आनंदाची असली, तरी मराठवाडय़ात अजूनही क्रीडा संस्कृती रुजत नाही याची खंत वाटते, अशी भावना...
View Articleमुहूर्ताच्या खरेदीला उत्साहाचे कोंदण!
विजयादशमीनिमित्त पर्यटनाच्या राजधानीत वाहन खरेदीचा उत्साह वर्षांगणिक वाढत असल्याचे चित्र गुरुवारी बाजारपेठेत दिसून आले. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीत मागील वर्षांच्या तुलनेत १५ ते २० टक्के वाढ...
View Articleपर्यटकांच्या मदतीला आता ‘टूरिझम पोलीस मोबाईल’!
पर्यटनाच्या राजधानीत देश-विदेशातील पर्यटकांना सुरक्षित वाटावे, त्यांचे संरक्षण व्हावे, तसेच पर्यटनाचा आनंद द्विगुणित व्हावा, या उद्देशाने पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून टूरिझम पोलीस मोबाईल सेवेस...
View Articleघटोत्थापनाने तुळजाभवानी नवरात्र उत्सवाची सांगता
आई राजा उदो उदोचा जयघोष व संबळाच्या निनादात तुळजाभवानी मंदिरातील होम कुंडावर धार्मिक विधीने (अजाबळी) शारदीय नवरात्र उत्सवाचे घटोत्थापन झाले आणि नवरात्रोत्सवाच्या प्रथम चरणाची सांगता झाली. या वेळी मंदिर...
View Articleपोहनेरला पाण्यावरून तरुणाचा निर्घृण खून
आदर्श संसद ग्रामसाठी निवड झालेल्या पोहनेर गावात पाण्याच्या कारणावरून तरुणाचा खून करण्यात आला. विजयादशमीच्या दिवशी हा प्रकार घडला. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला....
View Articleजिल्ह्य़ात ५२ छाप्यांमध्ये कोठेही अवैध साठा नाही!
देशभर डाळींच्या दरवाढीचा मुद्दा गाजत असताना पुरवठा अधिकाऱ्यांच्या आदेशावरून जिल्ह्यात विविध ठिकाणी गोदामांवर तहसीलच्या पथकाने बुधवारी छापे टाकले. परंतु पथकाला कोठेही मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात डाळींचा...
View Articleनगरच्या पालखीत बसून तुळजाभवानीचे सीमोल्लंघन
आई राजा उदे उदेच्या जयघोषात कुंकवाची मुक्त उधळण करीत तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रातील दसऱ्याचे सीमोल्लंघन शुक्रवारी उत्साहात साजरे झाले. हजारो भाविकांनी पहाटे साडेपाच वाजता मोठय़ा भक्तिभावाने दर्शन...
View Articleप्रशासनाच्या कारवाईनंतर व्यापाऱ्यांची धावाधाव
विनापरवाना डाळींचा साठा केलेले व्यापारी आता प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. शुक्रवारी जुना मोंढय़ातील डाळ व्यापाऱ्याचे दुकान सील करण्यात आले. या दुकानात १२६ क्विंटल डाळींचा साठा होता. दुकानदाराने तपासणी...
View Articleलातूर-उस्मानाबादच्या पाणीपुरवठय़ासाठी मुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र प्रस्ताव
यंदाचा दुष्काळ खूप तीव्र आहे. मराठवाडय़ात सध्या केवळ १५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. उस्मानाबाद आणि लातूर या दोन जिल्ह्यातील परिस्थिती अधिक भयावह आहे. केवळ एक महिना पुरेल एवढेच पाणी या दोन जिल्ह्यात सध्या...
View Articleबीडमध्ये सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचा थाळीनाद
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झालेले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरत आहे. सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू महागल्याने जनतेचे दिवाळे निघत असल्याचा आरोप करत...
View Articleशिळे अन्न खाल्ल्याने ५१ जणांना विषबाधा
घरगुती कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी शिळे अन्न खाऊन विषबाधा झाल्याने ५१ जणांना किनवटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना तेलंगाणातील आदिलाबाद येथील...
View Articleनवगण राजुरी जिल्हा परिषद शाळेचा ‘दप्तर मुक्ती’ संकल्प!
प्रशासकीय यंत्रणेची अनास्था, गावपातळीवरचे राजकारण यामुळे बहुतांशी सरकारी शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर असतानाच नवगण राजुरीच्या शाळेतील शिक्षकांनी विविध उपक्रम राबवत शाळेला रोल मॉडेलच...
View Articleहक्काच्या पाण्यासाठी लोकप्रतिनिधींची एकजूट
मराठवाडय़ातील लोकप्रतिनिधी हक्काच्या पाण्याच्या बाबतीत गंभीर नाहीत. त्यांना अधिक माहिती देऊन या लढय़ाला आकार देण्यासाठी येत्या रविवारी म्हणजे १ नोव्हेंबर रोजी एक विशेष बठक घेण्याचे ठरविण्यात आल्याचे...
View Article