औरंगाबाद : प्रा. डाॅ. फुलचंद सलामपुरे यांच्या पीएच.डी.ला स्थगिती ;...
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्रा. डाॅ. फुलचंद भगीरथ सलामपुरे यांच्या पीएच.डी. ला स्थगिती देण्यात आली आहे. विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या बैठकीत...
View Article“निजामामुळे आपण मागासलेलो,”रावसाहेब दानवेंचं मंचावर विधान, जलील म्हणाले “अरे...
औरंगाबादमध्ये एका भूमिपूजनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात जुगलबंदी झाल्याचं पहायला मिळालं. रावसाहेब दानवे यांनी निजाममुळेच...
View Articleइम्तियाज जलील भाजपात जाणार? रावसाहेब दानवेंच्या विधानानंतर चर्चा, विचारलं...
भाजपा नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका विधानामुळे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. औरंगाबादमध्ये आयोजित कार्यक्रमात संबोधित...
View Articleलातूरमध्ये वंदे-भारत रेल्वेगाडय़ांच्या १६०० डब्यांची निर्मिती ; पुढील वर्षी...
औरंगाबाद : देशातील गरज आणि प्रवाशांची सोय लक्षात घेऊन चालविल्या जाणार असलेल्या ४०० ‘वंदे-भारत’ रेल्वेगाडय़ांच्या डब्यांचे साखळी उत्पादन पुढील वर्षी नोव्हेंबरपासून सुरू होणार असून त्यातील शंभर...
View Articleऔरंगाबाद : पीएफआयचा न्यायाधीश, पोलिसांविरोधात कट ; एटीएसची न्यायालयात माहिती
देशातील काही न्यायाधीश, पोलीस अधिकाऱ्यांविरोधात घातपात करण्याचा कट पीएफआयच्या कार्यकर्त्यांकडून आखण्यात येत असल्याची माहिती दहशतवाद प्रतिबंधक विभागाकडून मंगळवारी औरंगाबाद जिल्हा न्यायालयापुढे सादर...
View Articleऔरंगाबाद : समृध्दी महामार्गावर शिंदे गटाच्या वाहनांचा अपघात; मेळाव्यासाठी...
शिवसेना बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण व्हायच्या आधीच त्यावरून मुंबईकडे दसऱ्या मेळाव्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या वाहनांना अपघात घडला. अचानक ब्रेक...
View Articleपोळी-भाजी केंद्र बंद करण्याकडे कल; करोनानंतर विद्यार्थी संख्येत घट, गॅस,...
बिपीन देशपांडे औरंगाबाद : अवघ्या तीस ते चाळीस रुपयांत तीन किंवा चार पोळय़ा, भाजी, कांदा-लिंबू लोणचं, अशा मेनूचे जेवण घेऊन एकवेळचा पोटोबा उरकून घेता येणारी पोळी-भाजी केंद्र अलीकडच्या काळात बंद...
View Articleदसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे बोलण्याआधी ६० टक्के लोक निघून गेले का? संदीपान...
मुंबईतील बीकेसी मैदानावरील शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू होईपर्यंत ६० टक्के लोक निघून गेल्याचा आरोप केला जातोय. लोक सभेतून निघून जातानाचे काही...
View Articleऔरंगाबादेत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे आंदोलन, केली ‘ही’मागणी;...
मागील अनेक दिवसांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये रोष आहे. असे असताना आता औरंगाबादेत पोलीस दलात दाखल होण्यासाठी प्रयत्न करणारे उमेदवार रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी राज्य...
View Articleनंदूरबारमधील महिला अत्याचारप्रकरणी शपथपत्र दाखल करण्याचे आदेश
औरंगाबाद : नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या आदिवासी महिलेवर बलात्कार व खून प्रकरणात योग्य जबाबदार अधिकाऱ्याने शपथपत्र दाखल करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद...
View Articleधनुष्यबाण गोठल्याने ‘खान की बाण’ प्रचार मुद्दाही रंग बदलणार
औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यात संभाव्य परिणामांवर शिवसैनिकांमध्ये चर्चा लोकसत्ता : शिवसेना नावासह धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्याने ‘खान की बाण’ या प्रचारतंत्राला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. हे...
View Articleबसमधून डोके बाहेर काढल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू ; लोखंडी फाटकाला आदळल्याने...
औरंगाबाद : शाळा सुटल्यानंतर शहर वाहतूक बसमधून घरी निघालेल्या विद्यार्थ्यांला खिडकीतून डोके बाहेर काढणे जिवावर बेतणारे ठरले. हरिओम राधाकृष्ण पंडित (वय १५) याचा एका लोखंडी फाटकावर डोके आदळल्याने मृत्यू...
View Articleअरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा ‘मशाली’..!; चिन्ह पोहोचविण्याच्या तयारीचा योगायोग
औरंगाबाद : मिट्ट काळोखाच्या विरोधातील प्रतीक म्हणून सुरेश भट यांच्या गझलमध्ये वापरली जाणारी ‘मशाल’ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना चिन्ह म्हणून मिळाली आणि ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ या...
View Articleराज्यातील रिक्त वैद्यकीय पदे भरतीची प्रक्रिया राबवावी; औरंगाबाद खंडपीठाचे...
महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रातील अधिष्ठाता, प्राध्यापक, सह्योगी व सहायक प्राध्यापक यांच्या प्रलंबित नियुक्त्या संदर्भात प्राधिकृत अधिकाऱ्यांनी तात्काळ सकारात्मक कार्यवाही करून प्रक्रिया राबवावी,...
View Articleशिवसेनेच्या आक्रमक भाजपविरोधी भूमिकेमुळे ‘एमआयएम’ची कोंडी
सुहास सरदेशमुख औरंगाबाद : शिवसेना कधीही भाजपबरोबर जाईल, या मतदारांच्या मनातील शक्यतेला खतपाणी घालत राजकारण करणाऱ्या ‘एमआयएम’ची शिवसेनेच्या नव्या भाजपविरोधी भूमिकेमुळे कोंडी झाली आहे. भाजपला विरोध...
View Articleऔरंगाबाद : दीपावलीत सूर्यग्रहण दीपोत्सव ७० वर्षांनंतर संधी; मराठवाड्यातील...
औरंगाबाद – येत्या २५ ऑक्टोबर रोजी सूर्यास्तावेळी खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची संधी ७० वर्षांनंतर चालून आली आहे. एकीकडे महाप्रकाशाचा सण दिवाळीचा काळ असून घरे दिव्यांनी उजळलेली तर दुसरीकडे आकाशात...
View Articleऔरंगाबादमधील वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार, तलवार हल्ला
औरंगाबाद – वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमाननगरातील कमलापुरात एका व्यक्तीवर दोघांनी गोळीबार व तलवार हल्ला केला. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजता घडली असून मध्यरात्री १२ च्या सुमारास...
View Articleमहाराष्ट्रभूमीत ‘ताम्हण’चे दर्शन दुर्लभ
बिपीन देशपांडे लोकसत्ता औरंगाबाद : राज्य फुलाचा दर्जा लाभलेले ताम्हण वृक्ष व त्याचे फूल दिसणे सध्या महाराष्ट्रातच दुर्मीळ झाले आहे. ताम्हणच्या लाकडाची तुलना सागवानाशी केली जात असून त्यामुळे या...
View Article‘व्हिसा’च्या किचकट गुंत्यामुळे पर्यटनास पुन्हा घरघर
सुहास सरदेशमुख, लोकसत्ता औरंगाबाद: अमेरिका, ब्रिटन व कॅनडा येथून भारतात येणाऱ्या पर्यटकास प्रवेश परवान्याच्या (व्हिसा) किचकट प्रक्रियेमुळे त्यांचे प्रवास नियोजन रद्द करावे लागत असल्याचा फटका या वर्षी...
View Articleराज्यातील बहुतांश जिल्ह्यात शालेय पोषण आहार बंद
औरंगाबाद : शासन व प्रशासनातील शालेय पोषण आहार निविदेच्या नस्तीच्या घोळामुळे गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शालेय पोषण आहार बंद पडला आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबरसाठी जुन्या...
View Articleऔरंगाबाद, नागपूर, साताऱ्यात डिजिटल बँक लवकरच; ‘या’ दिवशी पंतप्रधानांच्या...
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांची माहिती औरंगाबाद – देशात रविवारी ७५ बँकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. या ७५ बँकांपैकी तीन डिजिटल बँका या महाराष्ट्रातील औरंगाबाद,...
View Articleव्यवहारात पारदर्शीपणासह सुरक्षितताही ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५...
औरंगाबाद : ‘डिजिटल बँकिंग’च्या व्यवहारात पारदर्शीपणा आणि सुरक्षितता असून, यातून सरकारी पातळीवरील काम, योजनांचे व्यवहारही होणार असल्याने भ्रष्टाचारावरही अंकुश बसणार आहे. ‘डिजिटल बँकिंग’ व्यवहार पद्धत...
View Articleइम्तियाज जलीलांनी सांगितलं संजय शिरसाटांना हृदयविकाराचा झटका येण्याचं राजकीय...
बाळसाहेबांची शिवसेना गटातील आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. काल ( १७ ऑक्टोंबर ) दुपारी त्रास जाणवू लागल्याने त्यांना औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे...
View Articleऔरंगाबाद विद्यापीठात ‘सीतामाते’च्या नृत्यावरुन वाद, अखिल भारतीय विद्यार्थी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवक महोत्सव सुरु आहे. मात्र, हे युवक महोत्सव वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. एका नाटकात ‘सीतामाता’ साकारलेली तरुणी लावणी नृत्यावर नाचताना दिसत आहे. यावरून...
View Articleऔरंगाबादमध्ये नवउद्यमींना ‘मॅजिक’कडून चालना
औरंगाबाद : संरक्षण क्षेत्रातील उपकरणांमध्ये नवीन अत्याधुनिक बदल व्हावेत, या उपकरणाच्या निर्मितीला नवोपक्रमाची जोड मिळावी या उद्देशाने औरंगाबादमधील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘मराठवाडा...
View Articleदिवाळीपासून ‘धन्यवाद मोदीजी’ प्रचार धडाका ; लाभार्थी मतदारांसाठी...
सुहास सरदेशमुख लोकसत्ता औरंगाबाद : करदात्यांच्या पैशांतून राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांच्या लाभार्थीनी ‘भाजप’चे मतदार व्हावे या प्रक्रियेस आता दीपावलीचे निमित्त साधून वेग दिला जाणार आहे. लाभ...
View Articleजिल्हाप्रमुखपदी किशनचंद तनवाणींच्या नियुक्तीनंतर औरंगाबाद शिवसेनेत निवडणूक...
सुहास सरदेशमुख औरंगाबाद : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून काहीसे वळचणीला असणाऱ्या तनवाणी...
View Articleविधि विद्यापीठाला १०० कोटी देण्यापासून सरकारने हात झटकले ; निवृत्त...
औरंगाबाद : येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दुसऱ्या टप्प्यातील विविध विस्तारीकरणाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या २२३ कोटींपैकी केवळ १२० कोटींचीच देण्याची हमी देत उर्वरित सुमारे १०० कोटी...
View Articleसत्तार म्हणाले ठाकरेंचा दौरा फक्त २४ मिनिटांचा, आता चंद्रकांत खैरेंचे जशास...
परतीच्या पावसामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचे मोठे आहे. हाताशी आलेले सोयाबीन, कापूस पावसामुळे ओले झाले आहे. याच कारणामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना...
View Articleकाही झालं तरी धीर सोडू नका, आता रडायचं नाही लढायचं –उद्धव ठाकरेंचं...
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आजपासून(रविवार) मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबादमधील दहेगावात जाऊन...
View Article“आज केवळ घोषणांची अतिवृष्टी, अन् या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ”; उद्धव...
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आजपासून(रविवार) मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबादमधील दहेगावात जाऊन...
View Articleआमच्याशी गद्दारी ठीक, पण अन्नदात्याशी तरी नको , राज्य सरकार उत्सवी ; उद्धव...
औरंगाबाद : घोषणांची अतिवृष्टी करणारे हे सरकार भावनाशून्य आणि उत्सवी आहे, असा टोला लगावत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीचे (एनडीआरएफ) निकषात...
View Articleसरकारची कोंडी करण्याची ठाकरेंची रणनीती?
औरंगाबाद : पाऊस एवढा झाला की, मक्याच्या कणसाला जागेवर कोंब फुटले. उभे पीक पाण्यात करपून गेले. पेंढापूर या गंगापूर तालुक्यातील शेतकरी प्रेमचंद धरमसिंग राजपूत सांगत होते, ‘ना पीक विमा मिळाला ना...
View Articleऔरंगाबाद: गोदामात ठेवलेले स्वच्छतेचे सामान आगीत जळून खाक
येथील चेलीपुरा भागातील एका गोदामाला लागलेल्या आगीत झाडू, खराटे, फिनेल आदी स्वच्छतेच्या वस्तूंसह इतर साहित्य जळून खाक झाले. आग लागल्याची घटना मंगळवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास घडली. तब्बल चार तासांच्या...
View Articleसाखर कारखान्यांच्या व्यवहारात २५ हजार कोटींचा घोटाळा; फेरतपासासाठी आर्थिक...
औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राज्य सरकार व काही जिल्हा बँकाच्या संगनमताने व पुढाकाराने राज्यभरातील जवळपास ४९ सहकारी साखर कारखाने खासगी मालकीचे करण्यातून २५ हजार कोटींचा गैरव्यवहार...
View Article४९ साखर कारखान्यांच्या विक्री गैरव्यवहाराचा फेरतपासासाठी अर्ज
आर्थिक गुन्हे शाखेचे न्यायालयात पत्र; शरद पवार, अजित पवार यांच्यासह ७६ जणांविरुद्ध गुन्हा औरंगाबाद : राज्यातील ४९ साखर कारखान्यांच्या खरेदी-विक्री गैरव्यवहाराचा फेरतपास होण्याची शक्यता आहे. राज्याच्या...
View Article“समृद्धी महामार्ग लगतच्या शेतकऱ्यांचा आवाज दाबून चालणार नाही,”संभाजी राजे...
समृद्धी महामार्गामुळे पावसाचे पाणी जाण्यासाठी वाट नसल्याने शेतातीत पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. यासाठी सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्यासाठी आंदोलन...
View Articleबेशिस्त वाहतूक वर्दळीवरील चर्चेच्या केंद्रस्थानी उड्डाणपूल-मेट्रोचा पर्याय
औरंगाबादचा सर्वसमावेशक गतीशीलता आराखडा सादर औरंगाबाद : औरंगाबादकरांच्या वाहतुकीतील अडथळे दूर व्हावेत म्हणून नुकताच सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा सादर करण्यात आला. पादचारींसाठी कमालीची असुविधा असणाऱ्या...
View Articleऔरंगाबादकडे ठाकरे गटाचे विशेष लक्ष; अब्दुल सत्तार, संदिपान भुमरेंच्या...
शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. कधीकाळी सहकारी असलेले नेते बंडखोरीनंतर आता राजकीय विरोधक झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे दोन गट...
View Articleएकाच दिवशी, एकाच वेळी अन् एकाच शहरात…., आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे येणार...
सिल्लोडमध्ये येऊन शिवसंवाद यात्रा घेऊन दाखवावी, असे आव्हान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी युवासेना अध्यक्ष तथा आमदार आदित्य ठाकरेंना दिलं होतं. ते आव्हान आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं असून, येत्या ७...
View Articleलोकसभेच्या तयारीसाठी डॉ.कराड यांच्याकडून मिश्र दळणवळणाचे इंजिन
सुहास सरदेशमुख औरंगाबाद : शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र, हवामानासाठी रडार, पर्यटनासाठी ‘रोप-वे’, रेल्वे देखभाल दुरुस्ती केंद्र, शहरात ‘ ग्लो- गार्डन’ अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून औरंगाबादच्या...
View Articleसिल्लोड मतदारसंघात कुरघोडीचा नवा डाव रंगला ; सभांना परवानगी, मात्र आदित्य...
औरंगाबाद : शिवसंवाद यात्रेनिमित्ताने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात ७ नोव्हेंबर रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या महावीर चौकातील सभेला...
View Articleविद्यापीठ निवडणुकीत राज्य सत्ताकारणातील प्रयोगाच्या हालचाली
बिपीन देशपांडे औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याच्या दृष्टीने हालचाली गतिमान झाल्या आहेत. या संदर्भाने काँग्रेस, शिवसेना...
View Articleसंतापजनक! कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना मुलाखतीदरम्यान...
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळातील नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याचा धक्कादायक...
View Article“सत्तारांना पदमुक्त करणं गरजेचं, मात्र, उपमुख्यमंत्री…”; सुप्रिया सुळेंबाबत...
अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्तारांच्या विधानाचा सर्वच स्तरावरून निषेध करण्यात येत आहे. काल आदित्य ठाकरे यांनी ही यावरून...
View ArticleCM शिंदेंच्या मुलाच्या सभेत सत्तारांचं भाषण सुरु असतानाच गर्दी नसल्याने...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्यामुळे चौफेर टीका होत असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोमवारच्या सभेवरुन उद्धव ठाकरे गटाचे नेते आंबादास दानवे यांनी व्हिडीओ शेअर...
View Articleमराठी टिकविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता; साहित्य संमेलनाचे...
सुहास सरदेशमुख औरंगाबाद : मराठी टिकविण्यासाठी अनुवाद केंद्राच्या विस्तारासह अन्य दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता आहे, असे मत ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष नरेंद्र...
View Articleनिविदा स्तरावरील कामे रद्द केल्यास माहिती द्यावी; मुंबई उच्च न्यायालयाच्या...
औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेली पण निविदा स्तरावर असलेली कामे रद्द केली असतील तर त्याची माहिती खंडपीठाला द्यावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या....
View Article“गजानन किर्तीकर म्हातारपणी म्हातारचाळे करायला लागलेत”
शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार गजानन किर्तीकर यांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किर्तीकर यांनी शुक्रवारी प्रवेश केला. त्यानंतर...
View Articleप्रामाणिक पत्रकारिता हीच वैचारिकता; ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे मत
औरंगाबाद : समाजातील नायकवादाच्या वृत्तीस माध्यमे, विशेषत: इलेक्ट्रॉनिक माध्यमे खतपाणी घालताना दिसतात. त्या नायकवादाचा फुगा फोडणे, ही वृत्तपत्रांची जबाबदारी आहे. त्यासाठी एखाद्या विशिष्ट विचारवादास...
View Article