रब्बीच्या आशेवर बलपोळा साजरा
खरीप हंगाम हातचा गेला असल्याने रब्बीची आशा जागवतच गावोगावी बलपोळा नेहमीच्या उत्साहात नसला तरी पशुधनाचा यथोचित मान ठेवत साजरा झाला. गेल्या काही वर्षांत पोळासणाच्या वेळेस बल धुण्यासाठीही पाणी नसायचे. या...
View Article‘मराठवाडय़ास हक्काचे २४ टीएमसी पाणी मिळणारच’
कृष्णा-मराठवाडा प्रकल्पास मंजुरी देताना पाण्याच्या नियोजनात तत्कालीन राज्य सरकारने विश्वासघात केला. सात अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्यास सरकार बांधील आहे. मात्र, उर्वरित पाण्यासाठी अवर्षणप्रवण भागासाठी...
View Article‘जेल भरो’च्या माध्यमातून राजकीय ताकद दाखवण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दुष्काळी प्रश्नावरील जेल भरोच्या माध्यमातून राजकीय ताकद दाखवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण...
View Article‘शिवसेनेला सत्ताही हवी आणि विरोधकांची जागाही’
शिवसेनेला सत्तेतही सहभाग हवा आहे आणि विरोधकांमधील जागाही हवी आहे. सत्तेत सहभागी असताना दुष्काळ जाहीर करण्याची मागणी कशाला, असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी शिवसेना पक्षप्रमुख...
View Articleगोदावरीतील पाण्याच्या तुटीसाठी आघाडी सरकार जबाबदार
नाशिक-नगर व मराठवाडय़ात पाण्यासाठी प्रादेशिक वाद लावून देण्यात आला. त्या मागे काही ठराविक नेते बदनाम व्हावेत, असे राजकारण होते. कृष्णेचे पाणी आणण्यातच बहुतांश वेळ गेला. परिणामी गोदावरीचे खोरे तुटीचे...
View Articleनिर्दयी गुलाबने कुऱ्हाडीचे वार करून केला पत्नी व मुलीचा खून
तालुक्यातील पारडा येथे रात्री झोपलेल्या पत्नीच्या अंगावर पती गुलाबने कुऱ्हाडीचे १० वार केले, तर आईला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या मुलीवर कुऱ्हाडीचे सात वार करून खून केला. दुसऱ्या मुलीला मारण्याच्या...
View Articleआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दानवे यांची राष्ट्रवादीवर टीका
मृत झालेल्या पक्षाला जिवंत करण्यासाठी काही पक्ष दुष्काळाचा उपयोग करून घेत असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली. उद्या मराठवाडय़ात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने होणाऱ्या जेल भरो...
View Article‘सेनेची भूमिका दुटप्पी’
शिवसेनेला सत्तेतही सहभाग हवा आहे आणि विरोधकांमधील जागाही हवी आहे. सत्तेत सहभागी असताना दुष्काळ जाहीर करण्याची मागणी कशाला, असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी शिवसेना पक्षप्रमुख...
View Articleदुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही –करमाडला राष्ट्रवादीच्या जेलभरो आंदोलनात आरोप
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या ४० वर्षांत काय केले, हा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांसमवेत वेगळय़ा मंचावर चर्चा करण्यास तयार आहोत. मात्र, दुष्काळग्रस्तांच्या समस्या राज्य सरकारने तातडीने...
View Articleअर्धा तास आंदोलन; १० मिनिटांची अटक!
केवळ ३० मिनिटांसाठी औपचारिकता म्हणून जेलभरो आंदोलन पार पाडल्यामुळे शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली. मागण्या मान्य करून घेण्यास जन्मभर जेलमध्ये जाण्याची तयारी आहे, अशा घोषणा देत आंदोलनात सहभागी झालेल्या...
View Articleउस्मानाबादमध्ये ९ महिन्यांत १०९ शेतकऱ्यांचा कर्जबळी
जिल्ह्यात शेतकरी-शेतमजुरांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. काम नसल्याने कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा, या विवंचनेतून उस्मानाबाद तालुक्यातील खेड येथील शेतमजुराने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली....
View Articleभाजपच्या ताब्यातील अंबाजोगाई बाजार समितीत राष्ट्रवादीचा झेंडा
जिल्हय़ातील राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या अंबाजोगाई बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीत भाजप नेत्या, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला पराभवाची धूळ चारून राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील...
View Articleमराठवाडय़ात राष्ट्रवादीचे आंदोलन
मराठवाडय़ातील दुष्काळास राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याचा सुरू असणारा आरोप एका बाजूला, तर दुसरीकडे सिंचन घोटाळ्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेले समन्स...
View Articleरोजगारासह सिंचनासाठी रोजगार सेवकांचा मोर्चा
सत्तेत आल्यानंतर रोजगार हमी योजनेचे स्वतंत्र कॅबिनेट खाते गोठवून विविध योजनांना सुरुंग लावणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर उस्मानाबादसह...
View Articleनिलंबनाच्या भीतीने अधिकारी धास्तावले!
कोटय़वधीचे अग्रिम उचलणे, आवश्यक कागदपत्रे न ठेवणे, बेकायदा खरेदी अशा अनेक बाबी पंचायत राज समितीसमोर आल्यानंतर आता वेगवेगळय़ा विभागांतील अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार असल्याचे मानले जाते. प्रथमच या...
View Articleसहा महिन्यात ३१ कोटी खर्च
दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांसाठी ६ महिन्यात तब्बल ३१ कोटींचा खर्च झाला. यात सर्वाधिक खर्च टँकरवर झाला. उर्वरित खर्च विहीर, बोअर अधिग्रहण व तात्पुरत्या पाणीपुरवठा...
View Articleआठ वर्षांपूर्वीच्या लाचप्रकरणी अभियंत्यास दोन वर्षे सक्तमजुरी
वीज कनेकशनचे कोटेशन देण्यासाठी ७०० रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ उपअभियंत्यास येथील विशेष न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. लाचेचा प्रकार आठ...
View Articleआता ४ नगरपंचायत निवडणुकांचे पडघम
शंभरपेक्षा अधिक ग्रामपंचायती, तसेच बाजार समितीची निवडणूक पार पडल्यानंतर आता चार नगरपंचायतींच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रशासनाने मतदारयादी तयार केली असून...
View Articleअभिनेता अक्षयकुमारकडून आत्महत्याग्रस्तांना १५ लाख
दुष्काळी भागातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी अभिनेते ठामपणे उभे राहू लागले आहेत. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्यानंतर हिंदी चित्रपटातील अभिनेता अक्षयकुमार यानेही बीड...
View Article‘अभिनेत्यांना पुढे करून सरकारची शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाला बगल’
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे या अभिनेत्यांना पुढे करून सरकार मूळ प्रश्नाला बगल देत आहे, असा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी येथे...
View Article