लोकसत्ता लोकांकिका नाटय़जागरासाठी पहिले पाच संघ जाहीर
लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेरीसाठी औरंगाबाद विभागातून ५ संघ बुधवारी निवडण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्यशास्त्र विभागाची ‘भक्षक’, नाटय़शास्त्र विभागाची...
View Articleआरटीआय कार्यकर्त्यांस कुटुंबासह बेदम मारहाण
आपल्यावर हल्ला होणार असल्याची कुणकुण लागल्यानंतर पोलीस संरक्षण मागूनही आरटीआय कार्यकत्रे मोतीराम काळे यांना चार हल्लेखोरांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात काळे दांपत्य व अन्य एकजण गंभीर जखमी झाला....
View Articleमराठवाडय़ातील कारखान्यांचे गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून
मराठवाडय़ातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम येत्या १ नोव्हेंबरपासून चालू करण्याचा निर्णय खासगी व सहकारी साखर कारखान्यांच्या बठकीत घेण्यात आल्याची माहिती, नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली....
View Articleशेतकरी संघटनेची मराठवाडा दुष्काळी परिषद
राज्यात १९७२ मध्ये यापेक्षा मोठा दुष्काळ होता. परंतु शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुष्काळामुळे नसून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे होत असल्याचा आरोप शेतकरी...
View Article‘सनातनच्या आश्रमांवर छापे टाकून आठवलेंना अटक करा’
सनातनचे संस्थापक जे. बी. आठवले आणि त्यांच्या पत्नीने संमोहनशास्त्राच्या माध्यमातून माझ्या मुलीला जाळ्यात ओढले आहे. माझ्या निरागस मुलीला ब्रेन वॉश करून त्यांनी गुंतवून ठेवले. राज्यातील हजारो निरागस...
View Articleऔरंगाबादचे पहिले पाच संघ जाहीर ; विभागीय अंतिम फेरी ६ ऑक्टोबरला
लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेरीसाठी औरंगाबाद विभागातून ५ संघ बुधवारी निवडण्यात आले. डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्यशास्त्र विभागाची ‘भक्षक’, नाटय़शास्त्र विभागाची ‘देवदासी’,...
View Articleगणेश विसर्जनाच्या दिवशी मारहाण; एकाचा मृत्यू, दोघांवर मुंबईत उपचार
गणेश विसर्जनाच्या दिवशी मारहाण केलेल्या तिघांपकी एकाचा उपचारदरम्यान सोलापूर येथे मृत्यू झाला, तर अन्य दोघांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले. पोलिसांनी केज शहरातील सहाजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा...
View Articleनाना-मकरंद आज औरंगाबादेत
मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त ५२५ शेतकरी कुटुंबीयांना सामाजिक बांधिलकी जपून धीर देऊन आर्थिक मदत करणारे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे उद्या (शुक्रवारी) पुन्हा एकदा शहरात येणार आहेत....
View Articleमराठवाडय़ात तुरळक ठिकाणी हस्ताचा दमदार पाऊस
मान्सूनने काढता पाय घेतल्यानंतर मराठवाडय़ात नांदेड, उस्मानाबादसह काही ठिकाणी गुरुवारी विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार बरसात केली. नांदेडमध्ये चार, तर उस्मानाबादेत एका शेतमजूर महिलेचा वीज पडल्याने...
View Article‘अल्पसंख्याक कल्याणास भाजपचे सरकार कटिबद्ध’
देशात व राज्यात सत्तास्थानी असणारे भाजप सरकार अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असून विविध कल्याणकारी योजना राबवत असल्याचा विश्वास भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी...
View Articleदेवत्व देऊ नका आम्हा, सर्वसामान्यच ठेवा- नाना, मकरंद
देवत्व देऊ नका आम्हा, सर्वसामान्यच ठेवा. सर्वांचेच पाय मातीचे असतात, असे उद्गार अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात काढले. नाना आणि मकरंद यांनी...
View Articleरिपाइंच्या वर्धापनदिनानिमित्त आज महायुतीचे शक्तिप्रदर्शन
रिपाइंच्या वर्धापनदिनानिमित्त येथे उद्या (शनिवारी) भाजप महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते एका व्यासपीठावर येत असून रिपाइंच्या महामेळाव्यातून घटक पक्ष सत्ताधारी भाजपला कोणता इशारा देतात, याची उत्सुकता...
View Articleहस्ताच्या दमदार पावसाने रब्बीसाठी अनुकूल स्थिती
औसा, निलंगा, चाकूरसह जिल्हय़ातील आठ तालुक्यांत गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. ठिकठिकाणी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्हय़ात...
View Articleबीडमध्ये रब्बी हंगामासाठी २७१ कोटी पीककर्ज उद्दिष्ट
पावसाअभावी खरीप हंगामातील पिके गेल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा आधार मिळेल. या साठी कृषी विभागाने योग्य नियोजन करावे. खत व बियाणे कमी पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे सांगून रब्बी हंगामासाठी...
View Articleऔरंगाबाद-वर्ध्यातील दोन गावे ‘नाम’कडून दत्तक
‘देवत्व देऊ नका आम्हाला, सामान्यच ठेवा. सर्वांचेच पाय मातीचे असतात,’ असे सांगत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी औरंगाबाद जिल्’ाातील धुंदलगाव व वध्र्यामधील आमला ही गावे ‘नाम’...
View Articleरिपाइंच्या वर्धापनदिनात ‘नाराजी’सह शक्तिप्रदर्शन!
रिपाइंच्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी येथे आयोजित राजकीय महामेळाव्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी...
View Articleपरभणीत विजांचे तांडव सुरूच; दोन मुलींसह चार महिलांचा मृत्यू
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून निसर्ग कोपला आहे. सलग तीन दिवस विजांचा कहर सुरू असून तीन दिवसांत आठजणांचा बळी विजांनी घेतला. शनिवारी तीन तालुक्यात विजा कोसळून चार महिलांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन...
View Articleबलात्कार-खूनप्रकरणी औशामध्ये चौघे ताब्यात
औसा तालुक्यातील गोंद्री येथील अकरावीमध्ये शिकणाऱ्या दलित समाजातील अल्पवयीन मुलीचा मृतदेह शुक्रवारी विहिरीत आढळला. मुलीवर बलात्कार करून खून करण्यात आल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला. शनिवारी शवविच्छेदन...
View Articleऑक्टोबर हिटचा प्रभाव हस्ताच्या पावसाने गायब
हस्ताच्या पावसाने शनिवारी तिसऱ्या दिवशीही औरंगाबादकरांची तब्येत खूश करून टाकली. दुपारी साडेबाराच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सुमारे पाऊणतास दमदार कोसळला. या पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणीच पाणी...
View Articleऑनलाईन फार्मसीच्या विरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद
अखिल भारतीय औषधी विक्रेत्याच्या संघटनेने संपूर्ण भारतात व राज्यात बेकायदेशीररीत्या चालवल्या जाणाऱ्या ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात बुधवारी (दि. १४) देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे. राज्य केमिस्ट संघटनेचे...
View Article