शहराच्या जलवाहिनीचे लेखापरीक्षण व्हावे
पाण्याचे लेखापरीक्षण करून अवैध जोडणी आणि गळती रोखण्याची गरज आहे.
View Articleअपयशाची शिदोरी; तरी कृत्रिम पावसासाठी मान्यता
चार वर्षांपूर्वी भुरभुरत्या सरीसाठी कोटय़वधींचा खर्च
View Articleआंबेडकरांना मुस्लिमांचे मतदान कमी
‘एमआयएम’चे खासदार जलील यांची कबुली, पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार
View Articleतरुणांच्या त्रासाला कंटाळून युवतीची आत्महत्या
या संदर्भात परभणी जिल्ह्य़ात राहणाऱ्या मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे.
View Articleबारावी परीक्षेत टक्का घसरला, मुली पुढेच!
उत्तीर्णतेची जिल्ह्याची टक्केवारी ८९.२२ एवढी असून त्यात औरंगाबाद विभाग राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे.
View Articleजायकवाडीतून पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे समस्या वाढण्याची शक्यता
गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालात ५० दलघमी पाणी सोडता येऊ शकेल.
View Articleऔरंगाबाद जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरणे बदलणार?
शिवसेनेला आणि विशेषत: चंद्रकांत खैरे यांना आणखी एक धक्का देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.
View Articleमराठवाडय़ात कृषीपंपांची दहा हजार कोटींची थकबाकी
मागील पाच वर्षांत मराठवाडय़ात दोन मोठे दुष्काळ झाले. यावर्षीही भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे.
View Articleखासगी शिकवणी वर्गात अध्यापनाला फाटा
नीट’च्या परीक्षेची तयारी करून घेण्याचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात पूर्ण क्षमतेने शिकवले नाही.
View Articleएलआयसीची फसवणूक; दोन संस्थाचालकांना कोठडी
अलीखान दौडखान व शंकर लक्ष्मण गायकवाड, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
View Articleऔरंगाबाद जिल्ह्य़ात एक हजारांवर टँकर
गंगापूर तालुक्यातील १४१ गावे व ४१ वाडय़ांना १७९ टँकरद्वारे पाणी पुरवल्या जात आहे
View Articleतहानलेल्या मराठवाडय़ाला दिलासा
भाजप-शिवसेना सरकारने मराठवाडय़ातील पाच सिंचन प्रकल्प जवळपास पूर्ण केले आहेत.
View Articleऔरंगाबादच्या युवकांची भृगु लेक मोहीम
१६ मे रोजी भृगु लेक मार्गावरील कॅम्प २ पर्यंत पथक पोहोचले.
View Articleन्यायालयात साक्ष देऊन परतणाऱ्या युवकांवर तलवारीने हल्ला
परमेश्वर वाघ व नितीन प्रकाश जाधव यांच्यात वर्षभरापूर्वी शिवाजीनगर भागात भांडण झाले होते. प
View Articleरावसाहेब दानवे यांना पुन्हा तेच खाते!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काही दिवस काम केले.
View Articleहक्काच्या मतदारसंघांत नेत्यांचा प्रभाव ओसरला!
हक्काच्या मतदारसंघात प्रमुख नेते काठावर पास झाल्याचे चित्र मराठवाडय़ात आहे.
View Articleपाणी नाही जगायला.. मद्याचा मात्र पूर!
मराठवाडय़ात यंदा बीअर उत्पादनात १४ टक्क्यांची वाढ; आठही जिल्ह्य़ांमध्ये विक्रीचा आलेख चढा
View Articleजिल्ह्यात वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा
जिल्ह्यात बिगरमोसमी पावसासह वादळी वाऱ्याने मानवत, पाथरी व पूर्णा तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे.
View Article