कचऱ्याचे आकडे फुगवून प्रकल्प अहवाल
औरंगाबाद शहरातील कचराप्रश्नी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना कचऱ्याचा आकडा १६५ टन फुगविण्यात आला आहे.
View Articleलोकसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक – रामदास आठवले
लोकसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक असून भाजप-सेनेची युती झाली तर दक्षिण मुंबईतून निवडणूक लढविण्यास प्राधान्य असेल.
View Articleअंबडजवळ अपघात, देवदर्शनाला गेलेल्या नवरदेवाचा मृत्यू
नवरदेव स्वत: बोलेरो गाडी चालवत होता. पहाटे गाडी अंबडजवळच्या खेड गावाजवळ आली असता समोरून येणाऱ्या दुधाच्या टँकरला बोलेरोची जोरात धडक बसली.
View Articleपालिका अधिकाऱ्यांवर कारवाईचा विभागीय आयुक्तांचा इशारा
शहरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पुरेसे काम करत नाहीत.
View Articleअवघ्या दोन रुपयांत लिटरभर पाणी
सरकारी रुग्णालयात शुद्ध पाणी देणारे कूलर सुरूच असतील याबाबत बऱ्याच वेळा साशंकताच व्यक्त केली जाते.
View Articleआरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे! स्टॅण्ड नसल्याने वडिलांसाठी मुलगी हातात सलाईन घेऊन...
हातात सलाईन घेऊन उभी राहिलेल्या मुलीचा फोटो समोर आला आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाले.
View Articleट्रकचोरीचे धागेदोरे धुळे, हरयाणापर्यंत
यामागे धुळय़ातील जावेद मणियार हा मुख्य दुवा असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
View Articleऔरंगाबादमध्ये रात्रभर हिंसाचार, वाहनांची जाळपोळ, दोघांचा मृत्यू
या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून जालन्याहून अतिरिक्त कुमक मागवल्याचे समजते. दगडफेकीत २५ जण जखमी झाले असून यात पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
View Articleऔरंगाबादला पोलीस आयुक्त कधी मिळणार?
शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलीस आयुक्तपदावर अजूनही पूर्णवेळ अधिकारी देण्यात आलेला नाही. औरंगाबादमधील तणावानंतर आता तरी गृहखात्याला जाग येईल का
View Articleपाणी भरण्याच्या क्षुल्लक वादातून औरंगाबादमध्ये रात्रभर हिंसाचार – महापौर
औरंगाबादच्या मोतीकारंजा भागात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादावादीने भीषण रुप धारण केल्याचे औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. पाणी भरण्याच्या क्षुल्लक कारणावरुन हा वाद झाला होता.
View Articleअप्रिय घटना टाळण्यासाठी औरंगाबाद शहरात जमावबंदी लागू
हिंसाचाराचे लोण अन्यत्र पसरु नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबाद शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान आता औरंगाबादमधील परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
View Article…तर औरंगाबादमध्ये टळला असता हिंसाचार
औरंगाबादच्या मोतीकारंजा भागात रात्रभर झालेल्या जाळपोळ, दगडफेकीमागे नेमकी काय कारणे आहेत ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या तपासातून सत्य काय ते समोर येईलच.
View Articleऔरंगाबादमधल्या हिंसाचारात दहावीच्या मुलाचा आणि वृद्ध व्यक्तीचा मृत्यू
औरंगाबादच्या मोतीकारंजा भागात मध्यरात्री झालेल्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला
View Articleहिंगोलीतही पोलीस भरती घोटाळा; २६ जणांवर गुन्हे
नांदेडपाठोपाठ आता हिंगोली येथील राज्य राखीव दलाच्या पोलीस भरतीतही घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांसह २६ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या भरती घोटाळ्यात तत्कालीन समादेशक फुपाटे व...
View Articleऔरंगाबादमध्ये जमावबंदी , दंगलीची होणार उच्चस्तरीय चौकशी : गृहराज्यमंत्री
हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात जमावबंदी लागू केली आहे. हिंसाचाराचे लोण अन्यत्र पसरु नये यासाठी...
View Articleऔरंगाबाद हिंसाचार: सहाय्यक आयुक्त गोवर्धन कोळेकर गंभीर जखमी
जमावाला पांगवण्यासाठी ते स्वतः पुढे गेले तेव्हा एक दगड त्यांच्या गळ्याला लागला. ज्यामुळे त्यांच्या स्वरयंत्राला गंभीर दुखापत झाली.
View Articleऔरंगाबाद पूर्वपदावर!
हिंसक वळण लागलेल्या घटनांनंतर औरंगाबाद शहर रविवारी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे.
View Articleकिमान अध्ययन, कमाल छपाई!
शिक्षकांसाठी पंतप्रधानांच्या छायाचित्रासह अध्ययन निष्पत्तीची भित्तिपत्रके
View Articleऔरंगाबाद हिंसाचार: एसीपी गोवर्धन कोळेकरांची प्रकृती गंभीर, मुंबईत होणार उपचार
जमावाला पांगवण्यासाठी ते स्वतः पुढे गेले तेव्हा एक दगड त्यांच्या गळ्याला लागला. ज्यामुळे त्यांच्या स्वरयंत्राला गंभीर दुखापत झाली.
View Article