औरंगाबादच्या मोतीकारंजा भागात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादावादीने भीषण रुप धारण केल्याचे औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. पाणी भरण्याच्या क्षुल्लक कारणावरुन हा वाद झाला होता.
↧