लातूरकरांची अशीही पाणीबचत!
गरज ही शोधाची जननी, तसेच परिस्थितीपेक्षा दुसरा श्रेष्ठ गुरू नाही, असे म्हटले जाते. ते सार्थ असल्याची प्रचिती तीव्र पाणीटंचाईने सध्या लातूरकर घेत आहेत. दूध पोळल्यानंतर ताकही फुंकून प्यावे लागते, असे...
View Article‘भाजपकडून विश्वासघात; हे सरकार टिकणार नाही!’
बारामती ही चोरांची पंढरी आहे. लोकांना टोप्या कशा घालायच्या याचे प्रशिक्षण तेथे दिले जाते. त्यामुळेच भाजप नेत्यांनाही बारामतीला जावे लागत आहे, अशी बोचरी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार...
View Articleआमदार आदर्श गाव योजना कागदावरच!
केंद्रात नवे सरकार आल्यावर खासदारांसाठी दत्तक ग्राम योजना जाहीर झाली. त्यानंतर राज्यात भाजप-सेनेचे सरकार सत्तेवर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात केलेल्या घोषणेची पुनरुक्ती करीत राज्यातही...
View Article‘मोठय़ा शहरांसाठी अतिरिक्त तहसील कार्यालय करणार’
राज्यातील मोठय़ा शहरांसाठी अतिरिक्त तहसील आणि ग्रामीण भागासाठी वेगळे तहसील कार्यालय सुरू करण्याचा निर्णय तत्त्वत: घेण्यात आला असून, नवीन तहसील निर्मितीसाठी चाचपणी सुरू केली असल्याचे महसूलमंत्री एकनाथ...
View Article४० किलोमीटर अंतर कापून पाणी आणण्याची वेळ
मराठवाडय़ातील टँकरचा परीघ आता विस्तारला आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने थेट ४० किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड आणि औरंगाबाद जिल्हय़ात पाण्याचे स्रोत आटल्याने या वर्षी टँकरवर अधिक...
View Articleमहाराष्ट्र बँकेच्या थकीत कर्जवसुली अभियान
महाराष्ट्र बँकेची थकीत कर्जाची व्याप्ती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. २०१३मध्ये बँकेचे थकीत कर्ज २ हजार ४५० कोटी रुपये होते, ते सप्टेंबरअखेर थेट ७ हजार ९८६ कोटी रुपयांवर गेले आहे. थकीत कर्जामुळे बँकेतील...
View Articleहवेमध्ये जलवाहिनी उभारून कळंबवासीयांना पाणीपुरवठा
मांजरा धरणात पाणीसाठा नसल्यामुळे कळंब शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. असे असले तरी नगर परिषद प्रशासनाने पाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली असून, ठिकठिकाणी प्रथमच २० फूट उंचावरून जलवाहिनी उभारून...
View Articleदारिद्रयरेषेखालील व्यक्तींसाठी ७०० रुपये एमआरआय शुल्क
घाटी रुग्णालयात दारिद्रयरेषेखालील व्यक्तींना एमआरआयसाठी केवळ ७०० रुपये शुल्क आकारण्याबाबतचा आदेश अखेर बुधवारी काढण्यात आला. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या आदेशात घाटी प्रशासनाला १...
View Articleविभागीय आयुक्तालयावर अपंगांच्या प्रश्नांबाबत मोर्चा
अपंग पुनर्वसनासाठी केलेल्या १९९५ च्या कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेतर्फे बुधवारी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. आमदार बच्चू कडू यांनी मोर्चाचे...
View Articleमहिलेच्या खुनातील आरोपीच्या नातेवाइकांची घरे पेटवली
शेतातून घरी येणाऱ्या महिलेचा निर्घृण खून केल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. पोलिसांनी बुधवारी पहाटे गावात नातेवाइकाकडे आलेला सुनील अर्जुन बरडे या तरुणाला अटक केली. सकाळी मृत महिलेचा...
View Articleएलबीटी एजन्सीच्या त्रासामुळे व्यापारी आंदोलनाच्या तयारीत
शहर महापालिकेच्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुली करणाऱ्या एजन्सीच्या कार्यप्रणालीमुळे व्यापाऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे. एजन्सी रद्द करावी, या मागणीची मनपा प्रशासन वा लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याने...
View Articleपरदेशी पाहुण्यांसमोर जलयुक्त शिवारचा डंका!
दारोदारी रांगोळी, पाहुण्यांसाठी ढोलताशे, स्वागतासाठी शाल-श्रीफळ, अस्सल मराठवाडी बोलीमध्ये प्रास्ताविक आणि ते भाषांतर करण्यासाठी दुभाषक, अशा वातावरणात औरंगाबाद जिल्ह्यातील तीन गावांमधील नदी...
View Article‘विचारांचा दुष्काळ घालवण्यास गावोगावी वाचकसमूह स्थापणार’
मुलांना लहान वयापासूनच वाचनाची गोडी लावली तर सुसंस्कृत पिढी घडेल. वाचनामुळे संयम व एकाग्रता वाढून माणूस प्रयोगशील बनतो. तरुण पिढीवर समजामाध्यमांचा प्रभाव असला, तरी पुस्तकेच सदैव ज्ञान व प्रेरणा देतात,...
View Article‘नांदेड की लातूर’ : नव्या महसूल आयुक्तालयाबाबत वारे पुन्हा तेज!
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या नुकत्याच झालेल्या औरंगाबाद दौऱ्यात मराठवाडय़ात दुसरे महसूल आयुक्तालय स्थापनेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील ६ वर्षांपासून रखडलेल्या या विषयावरील पडदा महाराष्ट्र...
View Articleमराठवाडय़ात ५ जिल्ह्य़ांच्या भूजलपातळीत ३ मीटरने घट
मराठवाडय़ात भूगर्भातील पाण्याची पातळी आणखी खोल गेल्याचे अहवाल जानेवारीमध्ये करण्यात आलेल्या पाहणीत नोंदविण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातील आष्टी, तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यात पाण्याची पातळी...
View Articleजालना जिल्हय़ात १३० टँकरद्वारे १३४ गावे-वाडय़ांना पाणीपुरवठा
जिल्हय़ातील ७ मध्य व ५७ लघु प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी सात टक्केच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. १३० टँकरद्वारे ९६ गावे आणि ३८ वाडय़ांना पाणीपुरवठा केला जात असून, शासकीय पातळीवर पिण्याच्या पाण्यासाठी एकूण...
View Articleमातेच्या किडनीमुळे तरुणाला जीवनदान!
येथील आयकॉन सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉ. प्रमोद घुगे यांनी रेणापूर तालुक्यातील सचिन पवार या २२ वर्षीय तरुणाचे यशस्वी किडनी प्रत्यारोपण केले. औरंगाबादच्या धूत रुग्णालयात हे उपचार करण्यात आले....
View Articleसुरेश देशमुख आयकर विभागाच्या फेऱ्यात
काँग्रेस परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनी मुलाच्या विवाहाप्रसंगी केलेल्या लाखो रुपयांच्या उधळपट्टीची दखल आयकर विभागाने घेतली असून, त्यांना उत्पन्नाचे स्रोत विचारले जाण्याची शक्यता आहे. औरंगाबाद...
View Articleलातूरच्या पाण्याचे गाऱ्हाणे राष्ट्रपतींच्या दारी
लातूरला कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा यासाठी लातूरचे महापौर सक्रिय झाले असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन उजनीतून लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली. त्यांच्या...
View Articleदुष्काळी प्रश्नांवर शिवसेनेचा सोमवारी मोर्चा
दुष्काळी जालना जिल्ह्य़ातील शेतकरी तसेच अन्य जनतेच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी (१५ फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार...
View Article