|| आसाराम लोमटे मराठवाडय़ात सर्वाधिक सिंचनक्षेत्र असलेला जिल्हा अशी कागदावर नोंद असणाऱ्या परभणी जिल्ह्य़ावर यंदा दुष्काळाची भीषण छाया आहे. गोदावरी नदीवर झालेल्या बंधाऱ्यांमुळे उन्हाळ्यातही दिसणारे पाणी केव्हाच आटले. तेथे वाळूमाफियांच्या उच्छादामुळे मोठे-मोठे खड्डे झाले आहेत. गोदाकाठची गावे तहानली असून किमान एक लाख मजुरांनी रोजगारासाठी स्थलांतर केले असावे, असा अंदाज आहे. आटलेले जलसाठे, ओस पडलेली गावे, […]
↧